पालघर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवार, २१ जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील काही सखल भागात पाणी साचले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग साठी ऑरेंज अलर्ट जारी करण्याचा इशारा दिला आहे. पुढील ३ ते ४ तासांत ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.